चित्रपटाचा क्लायमॅक्स दमदार आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा याने ‘गदर २’ मध्ये ‘गदर’च्या आठवणी सुंदरपणे विणल्या आहेत, ज्याच्याशी प्रेक्षक भावूकपणे जोडले जाऊ शकतात. परंतु, ही ट्रिक केवळ जुन्या प्रेक्षकांवरच काम करते. बाकी या सिनेमाच्या नवीन प्रेक्षकांसाठी ही बाब कंटाळवाणी आहे.
Latest News
-
-
आजच्या युगातील हा महत्त्वाचा विषय देशभरातील किशोरवयीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला असता आणि या विषयावर त्यांना एक नवीन दृष्टीकोन मिळाला असता. म्हणूनच ‘सेन्सॉर बोर्डा’ने त्यांच्या या ‘ए’ प्रमाणपत्राच्या निर्णयावर पुनर्विचार करणे आवश्यक आहे.
-
आशययुक्त मांडणी, आणि सर्जनशील लेखनावर दिग्दर्शना संस्कार काहीसे कमी पडले असले तरी; सिनेमा आपला अंतिम परिणाम साधण्यास बऱ्यापैकी यशस्वी ठरतो. संपूर्ण धुराही कलाकारांच्या खांद्यांवर असल्याचे जाणवते.
-
सिनेमाची गोष्ट ही केवळ मराठी भाषिक किंवा मराठी समजणाऱ्या प्रेक्षकांपुर्ती मर्यादित नाही. ती भाषांच्या पलीकडे आहे. त्यामुळे आगामी काळात हाच सिनेमा इतर भाषांमध्ये डब झाला किंवा रिमेक झाला तर वावगं वाटायला नको.
‘Border 2’ रिलीजपूर्वी ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या वरुण धवनने सलमान खानने दिलेल्या कौतुकाची खास आठवण शेअर केली. चित्रपटाने 400 कोटींचा टप्पा पार करत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.
स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रेक्षकांना लवकरच मोठं वळण पाहायला मिळणार आहे. अर्जुन आणि सायली एकमेकांच्या भूमिका साकारत नात्यातील समानतेचा सुंदर संदेश देणार आहेत.
Dnyanada Ramtirthkar Future Husband : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या लोकप्रिय मालिकेतील काव्या आता खऱ्या आयुष्यात नव्या…