‘ठरलं तर मग’ या मालिकेने गाठला शंभर भागांचा टप्पा

स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका ‘ठरलं तर मग’ने शंभर भागांचा टप्पा गाठला.
यावेळी मालिकेच्या संपूर्ण टीमने सेटवर केक कापून सेलिब्रेशन केले.
अमित भानुशाली
मालिकेतली सायली आणि अर्जुनची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
Spread the love

Related posts

अभिनेत्री प्राजक्ता माळीचे ‘प्राजक्तराज’साठीचे खास फोटोशूट

राज-कावेरी सर्वोत्कृष्ट जोडी- ‘कलर्स मराठी अवॉर्ड 2023’चे विजेते

‘शोभे ग माझ्या नाकात नथ मोत्याची…’मराठी अभिनेत्रींना नथनीची भुरळ

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More