Bhootam Bhayyam Movie Review: हॉररपेक्षा गोंधळ जास्त, कॉमेडीही अपुरी
हॉरर आणि कॉमेडी यांचा मेळ जमवणं हे कोणत्याही चित्रपटासाठी मोठं आव्हान असतं. प्रेक्षकांना एकाच वेळी हसवायचं,…
हॉरर आणि कॉमेडी यांचा मेळ जमवणं हे कोणत्याही चित्रपटासाठी मोठं आव्हान असतं. प्रेक्षकांना एकाच वेळी हसवायचं,…
प्रेम आणि लग्नाबद्दल प्रत्येकाच्या मनात काही ना काही अपेक्षा असतात. आपल्याला हवा तसाच जोडीदार मिळावा, अशी…
रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ भव्यतेने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी प्रभावित करतो, पण लांबी, गती आणि भावनिक पकड काही ठिकाणी कमी पडते.
साई पल्लवी आणि जुनैद खानचा ‘Ek Din’ कधी हळवा आणि सुंदर वाटतो, तर कधी गिमिकी आणि फिका. एक दिवसात घडणारी ही प्रेमकथा काही ठिकाणी भिडते, तर काही ठिकाणी मनाला भिडत नाही.
J.P. दत्तांच्या 1997 मधील ‘बॉर्डर’ने हिंदी सिनेमात युद्धपटाची एक अजरामर ओळख निर्माण केली होती. देशभक्ती, भावना…
सासू-सुनेच्या नात्याकडे वेगळ्या नजरेनं पाहणारा केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा सिनेमा बाईपणातल्या समज, संवाद आणि माणुसकीचा हळवा प्रवास उलगडतो.
‘पंचक’च्या निमित्तानं घरात घडणाऱ्या घटना आणि गोंधळ केंद्रस्थानी ठेवत विनोदी, खुसखुशीत गोष्ट सांगणारा असा हा ‘पंचक’पट आहे
आशययुक्त मांडणी, आणि सर्जनशील लेखनावर दिग्दर्शना संस्कार काहीसे कमी पडले असले तरी; सिनेमा आपला अंतिम परिणाम साधण्यास बऱ्यापैकी यशस्वी ठरतो. संपूर्ण धुराही कलाकारांच्या खांद्यांवर असल्याचे जाणवते.
सिनेमाची गोष्ट ही केवळ मराठी भाषिक किंवा मराठी समजणाऱ्या प्रेक्षकांपुर्ती मर्यादित नाही. ती भाषांच्या पलीकडे आहे. त्यामुळे आगामी काळात हाच सिनेमा इतर भाषांमध्ये डब झाला किंवा रिमेक झाला तर वावगं वाटायला नको.
घरातील गृहिणी सर्वकाही करत असते! कधी आपल्या नवऱ्यासाठी, मुलांसाठी, सासू-सासऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी… प्रत्येकासाठी.
पण, ती स्वतःसाठी काय करते? अशीच एक वास्तवदर्शी गोष्ट दिग्दर्शिका मीरा वेलणकर हिने ‘बटरफ्लाय’ मध्ये मांडली आहे.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More