ग्रामीण भारतातील राजकारणाचा थरार उलगडणाऱ्या ५ दमदार हिंदी वेब सिरीज
ग्रामीण भारतातील राजकारण, सत्तासंघर्ष, जातीय समीकरणं आणि गुन्हेगारी यांचा वास्तववादी चेहरा दाखवणाऱ्या या ५ हिंदी वेब सिरीज प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. पंचायतपासून जमतारापर्यंत प्रत्येक सिरीज ग्रामीण सत्तेच्या वेगळ्या बाजू उलगडते.