स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अर्जुन-सायलीच्या भूमिकांची अदलाबदल!
स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रेक्षकांना लवकरच मोठं वळण पाहायला मिळणार आहे. अर्जुन आणि सायली एकमेकांच्या भूमिका साकारत नात्यातील समानतेचा सुंदर संदेश देणार आहेत.